काल शनिवार ( ३ फेब्रुवारी ) पिंपरी येथे भारिप बहुजन महासंघातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सादर केला आहे. हे बजेट म्हणजे एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, बेरोजगारांना रोजगार देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र दिलेली ही आश्वासने निवडणुकीपूर्वी पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन करण्याचा निर्धार पक्का आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्षअशोक सोनोने यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, राज्यात १९७२ साली पडला होता तेवढा दुष्काळ या वर्षी आहे. राज्यात अकरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटबंदीमुळे पंचेचाळीस टक्के रोजगार घातला आहे. त्यामुळे बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आता भीक नको सत्तेची, सत्ता हवी हाक्काची, अशी साद जनतेला घालणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, दिल्ली विधान सभेत जयप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजपा सेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याना दूर ठेऊन तिसऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. असेही ते म्हंटले. तसेच मावळ व शिरूर मधूनही आम्ही निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली असून, आमच्याकडे नावे आले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, यासर्वांबरोबरच देशात आरएसएस संघटनेच्या पधाधिकाऱ्यांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. त्यांच्याकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार राज्यभरात शांती रॅलीचे आयोजन करणार आल्याचे त्यांनी म्हंटले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे. महिला शहराध्यक्ष लता रोकडे, अनिल जाधव, डॉ.संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
काल शनिवार ( ३ फेब्रुवारी ) पिंपरी येथे भारिप बहुजन महासंघातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सादर केला आहे. हे बजेट म्हणजे एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, बेरोजगारांना रोजगार देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र दिलेली ही आश्वासने निवडणुकीपूर्वी पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन करण्याचा निर्धार पक्का आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्षअशोक सोनोने यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, राज्यात १९७२ साली पडला होता तेवढा दुष्काळ या वर्षी आहे. राज्यात अकरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटबंदीमुळे पंचेचाळीस टक्के रोजगार घातला आहे. त्यामुळे बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आता भीक नको सत्तेची, सत्ता हवी हाक्काची, अशी साद जनतेला घालणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, दिल्ली विधान सभेत जयप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजपा सेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याना दूर ठेऊन तिसऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. असेही ते म्हंटले. तसेच मावळ व शिरूर मधूनही आम्ही निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली असून, आमच्याकडे नावे आले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, यासर्वांबरोबरच देशात आरएसएस संघटनेच्या पधाधिकाऱ्यांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. त्यांच्याकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार राज्यभरात शांती रॅलीचे आयोजन करणार आल्याचे त्यांनी म्हंटले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे. महिला शहराध्यक्ष लता रोकडे, अनिल जाधव, डॉ.संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
काल शनिवार ( ३ फेब्रुवारी ) पिंपरी येथे भारिप बहुजन महासंघातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सादर केला आहे. हे बजेट म्हणजे एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, बेरोजगारांना रोजगार देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र दिलेली ही आश्वासने निवडणुकीपूर्वी पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन करण्याचा निर्धार पक्का आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्षअशोक सोनोने यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, राज्यात १९७२ साली पडला होता तेवढा दुष्काळ या वर्षी आहे. राज्यात अकरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटबंदीमुळे पंचेचाळीस टक्के रोजगार घातला आहे. त्यामुळे बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आता भीक नको सत्तेची, सत्ता हवी हाक्काची, अशी साद जनतेला घालणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, दिल्ली विधान सभेत जयप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजपा सेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याना दूर ठेऊन तिसऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. असेही ते म्हंटले. तसेच मावळ व शिरूर मधूनही आम्ही निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली असून, आमच्याकडे नावे आले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, यासर्वांबरोबरच देशात आरएसएस संघटनेच्या पधाधिकाऱ्यांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. त्यांच्याकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार राज्यभरात शांती रॅलीचे आयोजन करणार आल्याचे त्यांनी म्हंटले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे. महिला शहराध्यक्ष लता रोकडे, अनिल जाधव, डॉ.संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
काल शनिवार ( ३ फेब्रुवारी ) पिंपरी येथे भारिप बहुजन महासंघातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सादर केला आहे. हे बजेट म्हणजे एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, बेरोजगारांना रोजगार देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र दिलेली ही आश्वासने निवडणुकीपूर्वी पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन करण्याचा निर्धार पक्का आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्षअशोक सोनोने यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, राज्यात १९७२ साली पडला होता तेवढा दुष्काळ या वर्षी आहे. राज्यात अकरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटबंदीमुळे पंचेचाळीस टक्के रोजगार घातला आहे. त्यामुळे बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आता भीक नको सत्तेची, सत्ता हवी हाक्काची, अशी साद जनतेला घालणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, दिल्ली विधान सभेत जयप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजपा सेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याना दूर ठेऊन तिसऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. असेही ते म्हंटले. तसेच मावळ व शिरूर मधूनही आम्ही निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली असून, आमच्याकडे नावे आले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, यासर्वांबरोबरच देशात आरएसएस संघटनेच्या पधाधिकाऱ्यांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. त्यांच्याकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार राज्यभरात शांती रॅलीचे आयोजन करणार आल्याचे त्यांनी म्हंटले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे. महिला शहराध्यक्ष लता रोकडे, अनिल जाधव, डॉ.संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.