वडवणी शहरात मोठ्या संख्येने असलेल्या एका समाजाचा प्रमुख व्यवसाय हा कापड तयार करणे व विक्री करणे आहे. या समाजाबद्दल फेसबुक सोशल मीडियावर तुकाराम पाटील नावाच्या तरुणाने अपशब्द वापरून अश्लिल भाषा वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे नागेश डिगे, ज्ञानेश्वर रोकडे, सर्जेराव आळणे, विश्वनाथ आसलकर, कचरु झाडे, सुधीर ढोले, नवनाथ म्हैञे, डिंगाबर अलगट यांनी केली आहे.
वडवणी शहरात मोठ्या संख्येने असलेल्या एका समाजाचा प्रमुख व्यवसाय हा कापड तयार करणे व विक्री करणे आहे. या समाजाबद्दल फेसबुक सोशल मीडियावर तुकाराम पाटील नावाच्या तरुणाने अपशब्द वापरून अश्लिल भाषा वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे नागेश डिगे, ज्ञानेश्वर रोकडे, सर्जेराव आळणे, विश्वनाथ आसलकर, कचरु झाडे, सुधीर ढोले, नवनाथ म्हैञे, डिंगाबर अलगट यांनी केली आहे.
वडवणी शहरात मोठ्या संख्येने असलेल्या एका समाजाचा प्रमुख व्यवसाय हा कापड तयार करणे व विक्री करणे आहे. या समाजाबद्दल फेसबुक सोशल मीडियावर तुकाराम पाटील नावाच्या तरुणाने अपशब्द वापरून अश्लिल भाषा वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे नागेश डिगे, ज्ञानेश्वर रोकडे, सर्जेराव आळणे, विश्वनाथ आसलकर, कचरु झाडे, सुधीर ढोले, नवनाथ म्हैञे, डिंगाबर अलगट यांनी केली आहे.
वडवणी शहरात मोठ्या संख्येने असलेल्या एका समाजाचा प्रमुख व्यवसाय हा कापड तयार करणे व विक्री करणे आहे. या समाजाबद्दल फेसबुक सोशल मीडियावर तुकाराम पाटील नावाच्या तरुणाने अपशब्द वापरून अश्लिल भाषा वापरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे नागेश डिगे, ज्ञानेश्वर रोकडे, सर्जेराव आळणे, विश्वनाथ आसलकर, कचरु झाडे, सुधीर ढोले, नवनाथ म्हैञे, डिंगाबर अलगट यांनी केली आहे.