• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

by sajda
January 26, 2021
in ताज्या बातम्या, राजकारण
0
Central government

Central government


बहुजननामा ऑनलाइन टीम – 
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

The way the agitation handled today is regrettable. We all sitting in Opposition support the farmers' cause and I appeal — now you (farmers) should go back to your respective villages peacefully and should not give any opportunity to the govt to blame you: NCP Chief Sharad Pawar https://t.co/aeaMDtjflc pic.twitter.com/43BVQ7eRRl

— ANI (@ANI) January 26, 2021

आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. पण या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. एका पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. तसेच पोलिसांचे शस्त्रही हिसकावण्यात आली. दिल्लीत लाल किल्ल्यावर झेंडा देखील फडकवण्यात आला. महिला पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले. यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलंच गरम झाले आहे. या सर्व परिस्थिच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला.

Nobody will support whatever happened today but the reason behind it cannot be ignored either. Those sitting calmly grew angry, the Centre didn't fulfill its responsibility. Govt should act maturely & take the right decision: NCP Chief Sharad Pawar on the tractor rally in Delhi https://t.co/bJYo0l1fpb

— ANI (@ANI) January 26, 2021

दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. मात्र आजची स्थिती पाहता सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण सरकारने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम संपला आणि ते दिल्लीत दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढला. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले, असे शरद पवार म्हणाले.

दिल्लीत जी काही हिंसा झाली त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण त्यामागचे कारण दुर्लक्ष करुन चालणार नाही. आंदोलन करणारे शेतकरी भडकले आहेत. कारण केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. सरकारने प्रगल्भतेने आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

Tags: Central governmentdelhisharad pawarViolenceकेंद्र सरकारदिल्लीशरद पवारहिंसाचार
Previous Post

मनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

Next Post

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आता कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा ?’

Next Post
Sanjay Raut

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले - 'आता कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा ?'

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

1 day ago

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मुलीचं अकाऊंट ‘हॅक’, केली पैशाची मागणी

3 days ago

PM मोदी देताहेत ‘ब्लू इकोनॉमी’ला प्रोत्साहन; मात्र ही ब्लू इकोनॉमी आहे तरी काय? जाणून घ्या…

4 days ago

Pune News : चॉकलेटचे आमिष दाखवत 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाकडून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

3 days ago

राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम’

6 days ago

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat