२०१४ ला सत्तेत येताना मोदी सरकारने लोकांना मोठ -मोठी आश्वासने दिली मात्र गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्षात काहीच केले नाही. देशातील बेरोजगारी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळात वाढली आहे .संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱ्यांसाठी कोणतीही खास पाऊलं सरकारने उचलली नाहीत, असा आरोप प्रियंका यांनी केला.
अकाली दल सरकारने पंजाबमध्ये त्यांच्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. पंजाबच्या जनतेसमोर आज पुन्हा एकदा संधी चालून आली असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आवाहन प्रियंका यांनी जनतेला केले.
२०१४ ला सत्तेत येताना मोदी सरकारने लोकांना मोठ -मोठी आश्वासने दिली मात्र गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्षात काहीच केले नाही. देशातील बेरोजगारी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळात वाढली आहे .संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱ्यांसाठी कोणतीही खास पाऊलं सरकारने उचलली नाहीत, असा आरोप प्रियंका यांनी केला.
अकाली दल सरकारने पंजाबमध्ये त्यांच्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. पंजाबच्या जनतेसमोर आज पुन्हा एकदा संधी चालून आली असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आवाहन प्रियंका यांनी जनतेला केले.
२०१४ ला सत्तेत येताना मोदी सरकारने लोकांना मोठ -मोठी आश्वासने दिली मात्र गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्षात काहीच केले नाही. देशातील बेरोजगारी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळात वाढली आहे .संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱ्यांसाठी कोणतीही खास पाऊलं सरकारने उचलली नाहीत, असा आरोप प्रियंका यांनी केला.
अकाली दल सरकारने पंजाबमध्ये त्यांच्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. पंजाबच्या जनतेसमोर आज पुन्हा एकदा संधी चालून आली असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आवाहन प्रियंका यांनी जनतेला केले.
२०१४ ला सत्तेत येताना मोदी सरकारने लोकांना मोठ -मोठी आश्वासने दिली मात्र गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्षात काहीच केले नाही. देशातील बेरोजगारी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळात वाढली आहे .संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱ्यांसाठी कोणतीही खास पाऊलं सरकारने उचलली नाहीत, असा आरोप प्रियंका यांनी केला.
अकाली दल सरकारने पंजाबमध्ये त्यांच्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. पंजाबच्या जनतेसमोर आज पुन्हा एकदा संधी चालून आली असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आवाहन प्रियंका यांनी जनतेला केले.