यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतू यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचेही मोठे प्राबल्य आहे. बंजारा समाजास डावलून या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षाचे पान हालत नाही. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून बंजारा समाजाचे नेते सुध्दा उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यानुषंगाने बंजारा समाजाच्या ईच्छूक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क अभियान सुध्दा सुरु केले. याच पार्श्वभुमीवर बंजारा समाजास उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांना बंजारा समाजाचे एक शिष्टमंडळ नुकतेच दिल्ली येथे भेटाव्यास गेले असता, खरगे यांनी सदर शिष्टमंडळाचे समाधान करण्याएवजी त्यांनाच खडेबोल सुनावले.
बंजारा समाजास उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची शाश्वती नाही. आणि निवडून आले तर पक्षासोबत प्रामाणिक राहतील की नाही ? याची खात्री नाही. एवढेच काय तर माझ्या मतदार संघात बंजारा समाज नेहमीच काँग्रेसच्या विरोधात असतो. असे शिक्कामोर्तब करुन टाकले.त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी खरगे यांच्या अशा ताठर भूमिकेमुळे बंजारा समाजाचे शिष्टमंडळ नाराजीने परतले असून आता हि दिल्लीवारीची चर्चा हळूहळू समाजात पसरत आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांचा बंजारा समाजाबाबत असलेला राग आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारास चांगलाच भोवणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतू यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचेही मोठे प्राबल्य आहे. बंजारा समाजास डावलून या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षाचे पान हालत नाही. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून बंजारा समाजाचे नेते सुध्दा उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यानुषंगाने बंजारा समाजाच्या ईच्छूक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क अभियान सुध्दा सुरु केले. याच पार्श्वभुमीवर बंजारा समाजास उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांना बंजारा समाजाचे एक शिष्टमंडळ नुकतेच दिल्ली येथे भेटाव्यास गेले असता, खरगे यांनी सदर शिष्टमंडळाचे समाधान करण्याएवजी त्यांनाच खडेबोल सुनावले.
बंजारा समाजास उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची शाश्वती नाही. आणि निवडून आले तर पक्षासोबत प्रामाणिक राहतील की नाही ? याची खात्री नाही. एवढेच काय तर माझ्या मतदार संघात बंजारा समाज नेहमीच काँग्रेसच्या विरोधात असतो. असे शिक्कामोर्तब करुन टाकले.त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी खरगे यांच्या अशा ताठर भूमिकेमुळे बंजारा समाजाचे शिष्टमंडळ नाराजीने परतले असून आता हि दिल्लीवारीची चर्चा हळूहळू समाजात पसरत आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांचा बंजारा समाजाबाबत असलेला राग आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारास चांगलाच भोवणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतू यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचेही मोठे प्राबल्य आहे. बंजारा समाजास डावलून या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षाचे पान हालत नाही. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून बंजारा समाजाचे नेते सुध्दा उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यानुषंगाने बंजारा समाजाच्या ईच्छूक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क अभियान सुध्दा सुरु केले. याच पार्श्वभुमीवर बंजारा समाजास उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांना बंजारा समाजाचे एक शिष्टमंडळ नुकतेच दिल्ली येथे भेटाव्यास गेले असता, खरगे यांनी सदर शिष्टमंडळाचे समाधान करण्याएवजी त्यांनाच खडेबोल सुनावले.
बंजारा समाजास उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची शाश्वती नाही. आणि निवडून आले तर पक्षासोबत प्रामाणिक राहतील की नाही ? याची खात्री नाही. एवढेच काय तर माझ्या मतदार संघात बंजारा समाज नेहमीच काँग्रेसच्या विरोधात असतो. असे शिक्कामोर्तब करुन टाकले.त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी खरगे यांच्या अशा ताठर भूमिकेमुळे बंजारा समाजाचे शिष्टमंडळ नाराजीने परतले असून आता हि दिल्लीवारीची चर्चा हळूहळू समाजात पसरत आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांचा बंजारा समाजाबाबत असलेला राग आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारास चांगलाच भोवणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतू यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचेही मोठे प्राबल्य आहे. बंजारा समाजास डावलून या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षाचे पान हालत नाही. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून बंजारा समाजाचे नेते सुध्दा उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यानुषंगाने बंजारा समाजाच्या ईच्छूक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क अभियान सुध्दा सुरु केले. याच पार्श्वभुमीवर बंजारा समाजास उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांना बंजारा समाजाचे एक शिष्टमंडळ नुकतेच दिल्ली येथे भेटाव्यास गेले असता, खरगे यांनी सदर शिष्टमंडळाचे समाधान करण्याएवजी त्यांनाच खडेबोल सुनावले.
बंजारा समाजास उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची शाश्वती नाही. आणि निवडून आले तर पक्षासोबत प्रामाणिक राहतील की नाही ? याची खात्री नाही. एवढेच काय तर माझ्या मतदार संघात बंजारा समाज नेहमीच काँग्रेसच्या विरोधात असतो. असे शिक्कामोर्तब करुन टाकले.त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी खरगे यांच्या अशा ताठर भूमिकेमुळे बंजारा समाजाचे शिष्टमंडळ नाराजीने परतले असून आता हि दिल्लीवारीची चर्चा हळूहळू समाजात पसरत आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांचा बंजारा समाजाबाबत असलेला राग आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारास चांगलाच भोवणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.