राज्यात लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बसपा आणि सपा या दोन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाला ४ जागा देण्यात आलेल्या असून. उर्वरित ४४ जागांवर बसपाचे उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असताना या सपा- बसपाच्या उमेदवाराचा किती प्रमाणात परिणाम पडेल हे निवडणुका झाल्यावरच कळेल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अनेक जणांनी बसपाकडून तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे अर्जही केला होता. अखेर पक्षाने जयराज कुंडल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.
राज्यात लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बसपा आणि सपा या दोन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाला ४ जागा देण्यात आलेल्या असून. उर्वरित ४४ जागांवर बसपाचे उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असताना या सपा- बसपाच्या उमेदवाराचा किती प्रमाणात परिणाम पडेल हे निवडणुका झाल्यावरच कळेल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अनेक जणांनी बसपाकडून तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे अर्जही केला होता. अखेर पक्षाने जयराज कुंडल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.
राज्यात लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बसपा आणि सपा या दोन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाला ४ जागा देण्यात आलेल्या असून. उर्वरित ४४ जागांवर बसपाचे उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असताना या सपा- बसपाच्या उमेदवाराचा किती प्रमाणात परिणाम पडेल हे निवडणुका झाल्यावरच कळेल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अनेक जणांनी बसपाकडून तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे अर्जही केला होता. अखेर पक्षाने जयराज कुंडल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.
राज्यात लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बसपा आणि सपा या दोन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाला ४ जागा देण्यात आलेल्या असून. उर्वरित ४४ जागांवर बसपाचे उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असताना या सपा- बसपाच्या उमेदवाराचा किती प्रमाणात परिणाम पडेल हे निवडणुका झाल्यावरच कळेल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अनेक जणांनी बसपाकडून तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे अर्जही केला होता. अखेर पक्षाने जयराज कुंडल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.