‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू, असा जोरदार हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ असं अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, ‘ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू, असा जोरदार हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ असं अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, ‘ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू, असा जोरदार हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ असं अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, ‘ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू, असा जोरदार हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ असं अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, ‘ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.