अध्यक्षस्थानी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर होते. वक्ते म्हणून अमर तायडे, दिलीप कोटरंगे, कॉ. कुमार मोहरमपुरी, सुरेश रायपुरे, सीमा कुमरे उपस्थित होते. भारतीय संविधान लागू होऊन ७० वर्षांचा काळ निघून गेला. परंतु अजूनही देशातील परिस्थिती जैसे थे आहे. निवडणुकीत आमिषे देऊन, प्रचाराच्या धुमाकूळ घालून, दारू व पैसा देऊन आमचा मताधिकाराच्या वापर मतदान म्हणून घेऊन संविधानाला बाजूला सारून जन विरोधी धोरणे घेऊन मूठभरांचे भले करणे सुरू आहे.
समानता व सर्वांना न्याय देणार संविधान मूठभर मनूवाद्यांची एकाधिकारशाही नष्ट करणारे असल्यानेच त्याची अंमलबजावणी न करता त्याला संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता आता भारतीय संविधान घरोघरी वाटून वाचनसुद्धा झाले पाहिजे, यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी दिनेश रायपुरे, सुभाष गेडाम, भाऊराव उंदीरवाडे, ऋषी रायपुरे, रामदास चुनारकार, निखिल गेडाम, संदीप उंदीरवाडे, रवींद्र दुर्गे, जितू चुनारकार, राहुल मलपल्लीवार, चरणदास वासनिक, नीलेश गुरनुले, शुभम चौधरी, गोलू मेश्राम, रवी रायपुरे, सागर झाडे यांनी परिश्रम घेतले.
अध्यक्षस्थानी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर होते. वक्ते म्हणून अमर तायडे, दिलीप कोटरंगे, कॉ. कुमार मोहरमपुरी, सुरेश रायपुरे, सीमा कुमरे उपस्थित होते. भारतीय संविधान लागू होऊन ७० वर्षांचा काळ निघून गेला. परंतु अजूनही देशातील परिस्थिती जैसे थे आहे. निवडणुकीत आमिषे देऊन, प्रचाराच्या धुमाकूळ घालून, दारू व पैसा देऊन आमचा मताधिकाराच्या वापर मतदान म्हणून घेऊन संविधानाला बाजूला सारून जन विरोधी धोरणे घेऊन मूठभरांचे भले करणे सुरू आहे.
समानता व सर्वांना न्याय देणार संविधान मूठभर मनूवाद्यांची एकाधिकारशाही नष्ट करणारे असल्यानेच त्याची अंमलबजावणी न करता त्याला संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता आता भारतीय संविधान घरोघरी वाटून वाचनसुद्धा झाले पाहिजे, यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी दिनेश रायपुरे, सुभाष गेडाम, भाऊराव उंदीरवाडे, ऋषी रायपुरे, रामदास चुनारकार, निखिल गेडाम, संदीप उंदीरवाडे, रवींद्र दुर्गे, जितू चुनारकार, राहुल मलपल्लीवार, चरणदास वासनिक, नीलेश गुरनुले, शुभम चौधरी, गोलू मेश्राम, रवी रायपुरे, सागर झाडे यांनी परिश्रम घेतले.