महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, कलावंत व उत्कृष्ट संस्थांना समान कल्याण विभागामार्फत पुरस्कार दिला जातो. २०१८ – १९ चा पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती होती.
बेबीताई कांबळे यांनी या पुरस्काराचे श्रेय अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसूमताई गोपाले, महिला विदर्भ अध्यक्ष बायडाबाई कांबळे, विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, जिल्हाध्यक्ष माणिकराव बांगर, युवा जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर यांच्यासह इतरांना दिले.
महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, कलावंत व उत्कृष्ट संस्थांना समान कल्याण विभागामार्फत पुरस्कार दिला जातो. २०१८ – १९ चा पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती होती.
बेबीताई कांबळे यांनी या पुरस्काराचे श्रेय अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसूमताई गोपाले, महिला विदर्भ अध्यक्ष बायडाबाई कांबळे, विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, जिल्हाध्यक्ष माणिकराव बांगर, युवा जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर यांच्यासह इतरांना दिले.
महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, कलावंत व उत्कृष्ट संस्थांना समान कल्याण विभागामार्फत पुरस्कार दिला जातो. २०१८ – १९ चा पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती होती.
बेबीताई कांबळे यांनी या पुरस्काराचे श्रेय अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसूमताई गोपाले, महिला विदर्भ अध्यक्ष बायडाबाई कांबळे, विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, जिल्हाध्यक्ष माणिकराव बांगर, युवा जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर यांच्यासह इतरांना दिले.
महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, कलावंत व उत्कृष्ट संस्थांना समान कल्याण विभागामार्फत पुरस्कार दिला जातो. २०१८ – १९ चा पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती होती.
बेबीताई कांबळे यांनी या पुरस्काराचे श्रेय अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसूमताई गोपाले, महिला विदर्भ अध्यक्ष बायडाबाई कांबळे, विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, जिल्हाध्यक्ष माणिकराव बांगर, युवा जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर यांच्यासह इतरांना दिले.