यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विचारवंत प्रा. डॉ. मच्छद्रिं सकटे (कराड), बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल कीर्तर्ी (नागपूर), कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर), प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. डी. यू. गवई, डॉ. नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी.मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कार्याध्यक्ष ॲड.जयप्रकाश गायकवाड, रमेश सरोदे, भीमराव हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष राहुल वानखेडे यांचे बिजभाषण, डॉ. बबन जोगदंड यांचे उद्घाटकीय भाषण व डॉ. विमल कीर्ती यांचे मार्गदर्शन होईल. याच सत्रात कथाकार योगीराज वाघमारे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता ‘मी आणि माझी कथा’ यात योगीराज वाघमारे यांचे कथाकथन होईल. दुपारी साडेतीन वाजता ‘आरक्षण आणि आरक्षणचा तिढा’ यावर परिसंवाद होणार आहे.
विचारवंत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. सुधीर अनवले (लातूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समारोप, पुरस्कार वितरण आणि ठराव असे सत्र आहे. विचारवंत प्रा. डॉ. मच्छिद्र सकटे (कराड) यांचे मुख्य भाषण होईल. या वेळी प्रा.डॉ. डी. यू. गवई, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता क्रांतीकारी भीमगितांची अनोखी अनुभुती देणारा ‘भीम निळाईच्या पार’हा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा. राहूलदेव कदम व संच (उस्मानाबाद) सादर करतील. या संमेलनात सत्यशोधक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले चरित्र ग्रंथ लेखक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, वाताहतीची कैफियत-काव्यसंग्रह-प्रा. संध्या रंगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय व विश्लेषण ग्रंथ डॉ. दत्तात्रय गायकवाड पुणे, नदर कथासंग्रह-लेखक अनुरत्न वाघमारे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विचारवंत प्रा. डॉ. मच्छद्रिं सकटे (कराड), बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल कीर्तर्ी (नागपूर), कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर), प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. डी. यू. गवई, डॉ. नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी.मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कार्याध्यक्ष ॲड.जयप्रकाश गायकवाड, रमेश सरोदे, भीमराव हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष राहुल वानखेडे यांचे बिजभाषण, डॉ. बबन जोगदंड यांचे उद्घाटकीय भाषण व डॉ. विमल कीर्ती यांचे मार्गदर्शन होईल. याच सत्रात कथाकार योगीराज वाघमारे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता ‘मी आणि माझी कथा’ यात योगीराज वाघमारे यांचे कथाकथन होईल. दुपारी साडेतीन वाजता ‘आरक्षण आणि आरक्षणचा तिढा’ यावर परिसंवाद होणार आहे.
विचारवंत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. सुधीर अनवले (लातूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समारोप, पुरस्कार वितरण आणि ठराव असे सत्र आहे. विचारवंत प्रा. डॉ. मच्छिद्र सकटे (कराड) यांचे मुख्य भाषण होईल. या वेळी प्रा.डॉ. डी. यू. गवई, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता क्रांतीकारी भीमगितांची अनोखी अनुभुती देणारा ‘भीम निळाईच्या पार’हा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा. राहूलदेव कदम व संच (उस्मानाबाद) सादर करतील. या संमेलनात सत्यशोधक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले चरित्र ग्रंथ लेखक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, वाताहतीची कैफियत-काव्यसंग्रह-प्रा. संध्या रंगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय व विश्लेषण ग्रंथ डॉ. दत्तात्रय गायकवाड पुणे, नदर कथासंग्रह-लेखक अनुरत्न वाघमारे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विचारवंत प्रा. डॉ. मच्छद्रिं सकटे (कराड), बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल कीर्तर्ी (नागपूर), कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर), प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. डी. यू. गवई, डॉ. नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी.मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कार्याध्यक्ष ॲड.जयप्रकाश गायकवाड, रमेश सरोदे, भीमराव हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष राहुल वानखेडे यांचे बिजभाषण, डॉ. बबन जोगदंड यांचे उद्घाटकीय भाषण व डॉ. विमल कीर्ती यांचे मार्गदर्शन होईल. याच सत्रात कथाकार योगीराज वाघमारे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता ‘मी आणि माझी कथा’ यात योगीराज वाघमारे यांचे कथाकथन होईल. दुपारी साडेतीन वाजता ‘आरक्षण आणि आरक्षणचा तिढा’ यावर परिसंवाद होणार आहे.
विचारवंत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. सुधीर अनवले (लातूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समारोप, पुरस्कार वितरण आणि ठराव असे सत्र आहे. विचारवंत प्रा. डॉ. मच्छिद्र सकटे (कराड) यांचे मुख्य भाषण होईल. या वेळी प्रा.डॉ. डी. यू. गवई, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता क्रांतीकारी भीमगितांची अनोखी अनुभुती देणारा ‘भीम निळाईच्या पार’हा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा. राहूलदेव कदम व संच (उस्मानाबाद) सादर करतील. या संमेलनात सत्यशोधक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले चरित्र ग्रंथ लेखक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, वाताहतीची कैफियत-काव्यसंग्रह-प्रा. संध्या रंगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय व विश्लेषण ग्रंथ डॉ. दत्तात्रय गायकवाड पुणे, नदर कथासंग्रह-लेखक अनुरत्न वाघमारे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विचारवंत प्रा. डॉ. मच्छद्रिं सकटे (कराड), बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल कीर्तर्ी (नागपूर), कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर), प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. डी. यू. गवई, डॉ. नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी.मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कार्याध्यक्ष ॲड.जयप्रकाश गायकवाड, रमेश सरोदे, भीमराव हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष राहुल वानखेडे यांचे बिजभाषण, डॉ. बबन जोगदंड यांचे उद्घाटकीय भाषण व डॉ. विमल कीर्ती यांचे मार्गदर्शन होईल. याच सत्रात कथाकार योगीराज वाघमारे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता ‘मी आणि माझी कथा’ यात योगीराज वाघमारे यांचे कथाकथन होईल. दुपारी साडेतीन वाजता ‘आरक्षण आणि आरक्षणचा तिढा’ यावर परिसंवाद होणार आहे.
विचारवंत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. सुधीर अनवले (लातूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समारोप, पुरस्कार वितरण आणि ठराव असे सत्र आहे. विचारवंत प्रा. डॉ. मच्छिद्र सकटे (कराड) यांचे मुख्य भाषण होईल. या वेळी प्रा.डॉ. डी. यू. गवई, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता क्रांतीकारी भीमगितांची अनोखी अनुभुती देणारा ‘भीम निळाईच्या पार’हा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा. राहूलदेव कदम व संच (उस्मानाबाद) सादर करतील. या संमेलनात सत्यशोधक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले चरित्र ग्रंथ लेखक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, वाताहतीची कैफियत-काव्यसंग्रह-प्रा. संध्या रंगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय व विश्लेषण ग्रंथ डॉ. दत्तात्रय गायकवाड पुणे, नदर कथासंग्रह-लेखक अनुरत्न वाघमारे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.