याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान बोलतांना ते म्हणाले की, देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर १२५ कोटी भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
इतकेच नव्हे तर अलाहाबाद आणि फैजाबादचे नामांतर योगी सरकारने काही दिवसांपूर्वीच केले आहे. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावे यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत. असेही पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी म्हंटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम मंदिराची आठवण झाली आहे. भाजपाकडून केवळ मतांसाठीच राम मंदिराचा वापर होत आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचे मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचे मंदिर नाही असे म्हणत भाजपवर जोरदार टोले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी लगावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान बोलतांना ते म्हणाले की, देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर १२५ कोटी भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
इतकेच नव्हे तर अलाहाबाद आणि फैजाबादचे नामांतर योगी सरकारने काही दिवसांपूर्वीच केले आहे. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावे यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत. असेही पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी म्हंटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम मंदिराची आठवण झाली आहे. भाजपाकडून केवळ मतांसाठीच राम मंदिराचा वापर होत आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचे मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचे मंदिर नाही असे म्हणत भाजपवर जोरदार टोले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी लगावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान बोलतांना ते म्हणाले की, देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर १२५ कोटी भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
इतकेच नव्हे तर अलाहाबाद आणि फैजाबादचे नामांतर योगी सरकारने काही दिवसांपूर्वीच केले आहे. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावे यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत. असेही पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी म्हंटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम मंदिराची आठवण झाली आहे. भाजपाकडून केवळ मतांसाठीच राम मंदिराचा वापर होत आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचे मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचे मंदिर नाही असे म्हणत भाजपवर जोरदार टोले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी लगावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान बोलतांना ते म्हणाले की, देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर १२५ कोटी भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
इतकेच नव्हे तर अलाहाबाद आणि फैजाबादचे नामांतर योगी सरकारने काही दिवसांपूर्वीच केले आहे. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावे यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत. असेही पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी म्हंटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम मंदिराची आठवण झाली आहे. भाजपाकडून केवळ मतांसाठीच राम मंदिराचा वापर होत आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचे मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचे मंदिर नाही असे म्हणत भाजपवर जोरदार टोले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी लगावले आहेत.