याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावर रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी अयोध्येत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे हिंसाचार आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आम्ही इथे अल्पसंख्यांक आहोत. “अयोध्येत मोठी गर्दी उसळली तर काय होईल ते सांगणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ज्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती, इथे तेच लोक जमणार आहेत. त्यामुळे अयोध्येत राहणारे अल्पसंख्यांक मुस्लीम लोक आणि मी घाबरलो आहे. जर आम्हाला संरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अयोध्या सोडून दुसरीकडे जाऊ. असेही ते म्हंटले.
दरम्यान अयोध्येत गर्दी वाढली तर, आमचे नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर आमचे नुकसान झाले तर ? तसेच त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावर रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी अयोध्येत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे हिंसाचार आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आम्ही इथे अल्पसंख्यांक आहोत. “अयोध्येत मोठी गर्दी उसळली तर काय होईल ते सांगणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ज्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती, इथे तेच लोक जमणार आहेत. त्यामुळे अयोध्येत राहणारे अल्पसंख्यांक मुस्लीम लोक आणि मी घाबरलो आहे. जर आम्हाला संरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अयोध्या सोडून दुसरीकडे जाऊ. असेही ते म्हंटले.
दरम्यान अयोध्येत गर्दी वाढली तर, आमचे नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर आमचे नुकसान झाले तर ? तसेच त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावर रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी अयोध्येत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे हिंसाचार आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आम्ही इथे अल्पसंख्यांक आहोत. “अयोध्येत मोठी गर्दी उसळली तर काय होईल ते सांगणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ज्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती, इथे तेच लोक जमणार आहेत. त्यामुळे अयोध्येत राहणारे अल्पसंख्यांक मुस्लीम लोक आणि मी घाबरलो आहे. जर आम्हाला संरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अयोध्या सोडून दुसरीकडे जाऊ. असेही ते म्हंटले.
दरम्यान अयोध्येत गर्दी वाढली तर, आमचे नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर आमचे नुकसान झाले तर ? तसेच त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावर रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी अयोध्येत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे हिंसाचार आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आम्ही इथे अल्पसंख्यांक आहोत. “अयोध्येत मोठी गर्दी उसळली तर काय होईल ते सांगणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ज्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती, इथे तेच लोक जमणार आहेत. त्यामुळे अयोध्येत राहणारे अल्पसंख्यांक मुस्लीम लोक आणि मी घाबरलो आहे. जर आम्हाला संरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अयोध्या सोडून दुसरीकडे जाऊ. असेही ते म्हंटले.
दरम्यान अयोध्येत गर्दी वाढली तर, आमचे नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर आमचे नुकसान झाले तर ? तसेच त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.