राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याशिवाय यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराविषयीदेखील त्यांनी वक्तव्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. इतकेच नाही तरराम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याशिवाय यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराविषयीदेखील त्यांनी वक्तव्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. इतकेच नाही तरराम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याशिवाय यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराविषयीदेखील त्यांनी वक्तव्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. इतकेच नाही तरराम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याशिवाय यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराविषयीदेखील त्यांनी वक्तव्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. इतकेच नाही तरराम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.