या संघटनांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवे राजकीय समीकरण जोडून सत्तेच्या दिशेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंढरपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे येथे लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभांच्या निमित्ताने हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच मातंग सत्ता संपादन मेळावे परभणी व पुणे येथे झाले. यानिमित्ताने राज्यभरातील मातंग समाज संपूर्ण ताकदीने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आला आहे. हे भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या व संघाच्या पोटात दुखू लागले आहे. म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे वक्तव्य केले. एखाद्या सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्तीबद्दल प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याही पुराव्याअभावी बोलणे हे त्यांचे बदनामी करणारे तर आहेच तसेच हा गुन्हाही आहे. म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व प्रतिष्ठीत व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रसार माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करत आहोत. अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, निमंत्रक विजय तमनर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष अमजदखान पठाण, एमआयएमचे तालुकाध्यक्ष इम्रान देशमुख, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकर स्मारक समितीचे शिरीष गायकवाड, जमियत उलेमा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष इम्रान सय्यद, रविंद्र सरोदे, हबीब सय्यद, अभिमन्यू बाचकर, इमदाद पठाण, गणेश पवार, सचिन वैरागर, किशोर गायकवाड, मनोज भागवत साळवे, सलीम शेख, रिपब्लिकन सेना अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास अढागळे आदींच्या सह्या आहेत.
या संघटनांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवे राजकीय समीकरण जोडून सत्तेच्या दिशेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंढरपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे येथे लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभांच्या निमित्ताने हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच मातंग सत्ता संपादन मेळावे परभणी व पुणे येथे झाले. यानिमित्ताने राज्यभरातील मातंग समाज संपूर्ण ताकदीने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आला आहे. हे भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या व संघाच्या पोटात दुखू लागले आहे. म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे वक्तव्य केले. एखाद्या सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्तीबद्दल प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याही पुराव्याअभावी बोलणे हे त्यांचे बदनामी करणारे तर आहेच तसेच हा गुन्हाही आहे. म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व प्रतिष्ठीत व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रसार माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करत आहोत. अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, निमंत्रक विजय तमनर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष अमजदखान पठाण, एमआयएमचे तालुकाध्यक्ष इम्रान देशमुख, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकर स्मारक समितीचे शिरीष गायकवाड, जमियत उलेमा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष इम्रान सय्यद, रविंद्र सरोदे, हबीब सय्यद, अभिमन्यू बाचकर, इमदाद पठाण, गणेश पवार, सचिन वैरागर, किशोर गायकवाड, मनोज भागवत साळवे, सलीम शेख, रिपब्लिकन सेना अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास अढागळे आदींच्या सह्या आहेत.
या संघटनांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवे राजकीय समीकरण जोडून सत्तेच्या दिशेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंढरपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे येथे लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभांच्या निमित्ताने हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच मातंग सत्ता संपादन मेळावे परभणी व पुणे येथे झाले. यानिमित्ताने राज्यभरातील मातंग समाज संपूर्ण ताकदीने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आला आहे. हे भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या व संघाच्या पोटात दुखू लागले आहे. म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे वक्तव्य केले. एखाद्या सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्तीबद्दल प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याही पुराव्याअभावी बोलणे हे त्यांचे बदनामी करणारे तर आहेच तसेच हा गुन्हाही आहे. म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व प्रतिष्ठीत व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रसार माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करत आहोत. अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, निमंत्रक विजय तमनर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष अमजदखान पठाण, एमआयएमचे तालुकाध्यक्ष इम्रान देशमुख, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकर स्मारक समितीचे शिरीष गायकवाड, जमियत उलेमा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष इम्रान सय्यद, रविंद्र सरोदे, हबीब सय्यद, अभिमन्यू बाचकर, इमदाद पठाण, गणेश पवार, सचिन वैरागर, किशोर गायकवाड, मनोज भागवत साळवे, सलीम शेख, रिपब्लिकन सेना अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास अढागळे आदींच्या सह्या आहेत.
या संघटनांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवे राजकीय समीकरण जोडून सत्तेच्या दिशेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंढरपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे येथे लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभांच्या निमित्ताने हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच मातंग सत्ता संपादन मेळावे परभणी व पुणे येथे झाले. यानिमित्ताने राज्यभरातील मातंग समाज संपूर्ण ताकदीने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आला आहे. हे भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या व संघाच्या पोटात दुखू लागले आहे. म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे वक्तव्य केले. एखाद्या सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्तीबद्दल प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याही पुराव्याअभावी बोलणे हे त्यांचे बदनामी करणारे तर आहेच तसेच हा गुन्हाही आहे. म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व प्रतिष्ठीत व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रसार माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करत आहोत. अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे, निमंत्रक विजय तमनर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब साठे, उपाध्यक्ष अमजदखान पठाण, एमआयएमचे तालुकाध्यक्ष इम्रान देशमुख, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकर स्मारक समितीचे शिरीष गायकवाड, जमियत उलेमा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष इम्रान सय्यद, रविंद्र सरोदे, हबीब सय्यद, अभिमन्यू बाचकर, इमदाद पठाण, गणेश पवार, सचिन वैरागर, किशोर गायकवाड, मनोज भागवत साळवे, सलीम शेख, रिपब्लिकन सेना अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास अढागळे आदींच्या सह्या आहेत.