वरंगळ जिल्ह्यातील परकाला येथे रविवारी निवडणूक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोणीही धर्माच्या नावावर राखीव जागा देणार असल्यास आम्ही त्याच्या आमलबजावणीला परवानगी देणार नाही. इतकेच नव्हे तर, तेलंगणामध्ये सरकारनी नौकऱ्या, शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना सध्या असलेल्या ४ टक्के राखीव जागांमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव राज्य विधान सभेने संमत केला असून तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे तेलंगणा सरकारची भूमिका घटनाबाह्य आहे. सर्व राखीव जागांचे ५० % इतकेच असावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याचबरोबर मुस्लिमांच्या राखीव जागा वाढविण्यासाठी कोणाच्या जागांमध्ये कपात करणार हे देखील तेलेंगाना सरकारने स्पष्ट करावे असेही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे.
वरंगळ जिल्ह्यातील परकाला येथे रविवारी निवडणूक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोणीही धर्माच्या नावावर राखीव जागा देणार असल्यास आम्ही त्याच्या आमलबजावणीला परवानगी देणार नाही. इतकेच नव्हे तर, तेलंगणामध्ये सरकारनी नौकऱ्या, शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना सध्या असलेल्या ४ टक्के राखीव जागांमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव राज्य विधान सभेने संमत केला असून तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे तेलंगणा सरकारची भूमिका घटनाबाह्य आहे. सर्व राखीव जागांचे ५० % इतकेच असावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याचबरोबर मुस्लिमांच्या राखीव जागा वाढविण्यासाठी कोणाच्या जागांमध्ये कपात करणार हे देखील तेलेंगाना सरकारने स्पष्ट करावे असेही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे.
वरंगळ जिल्ह्यातील परकाला येथे रविवारी निवडणूक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोणीही धर्माच्या नावावर राखीव जागा देणार असल्यास आम्ही त्याच्या आमलबजावणीला परवानगी देणार नाही. इतकेच नव्हे तर, तेलंगणामध्ये सरकारनी नौकऱ्या, शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना सध्या असलेल्या ४ टक्के राखीव जागांमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव राज्य विधान सभेने संमत केला असून तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे तेलंगणा सरकारची भूमिका घटनाबाह्य आहे. सर्व राखीव जागांचे ५० % इतकेच असावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याचबरोबर मुस्लिमांच्या राखीव जागा वाढविण्यासाठी कोणाच्या जागांमध्ये कपात करणार हे देखील तेलेंगाना सरकारने स्पष्ट करावे असेही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे.
वरंगळ जिल्ह्यातील परकाला येथे रविवारी निवडणूक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोणीही धर्माच्या नावावर राखीव जागा देणार असल्यास आम्ही त्याच्या आमलबजावणीला परवानगी देणार नाही. इतकेच नव्हे तर, तेलंगणामध्ये सरकारनी नौकऱ्या, शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना सध्या असलेल्या ४ टक्के राखीव जागांमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव राज्य विधान सभेने संमत केला असून तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे तेलंगणा सरकारची भूमिका घटनाबाह्य आहे. सर्व राखीव जागांचे ५० % इतकेच असावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याचबरोबर मुस्लिमांच्या राखीव जागा वाढविण्यासाठी कोणाच्या जागांमध्ये कपात करणार हे देखील तेलेंगाना सरकारने स्पष्ट करावे असेही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे.