रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात १५ दिवसांपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेच्या विटंबनेची घटना घडली होती. दरम्यान त्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची कारवाही झाली नाही विशेष म्हणजे या घटने मधील एकही आरोपी न सापडल्याने सर्व आंबेडकरी संघटना आक्रमक झाले होते. दरम्यान पोलीस तसेच जिल्हा प्रशासनचा निषेध करण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात माणसांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात १५ दिवसांपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेच्या विटंबनेची घटना घडली होती. दरम्यान त्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची कारवाही झाली नाही विशेष म्हणजे या घटने मधील एकही आरोपी न सापडल्याने सर्व आंबेडकरी संघटना आक्रमक झाले होते. दरम्यान पोलीस तसेच जिल्हा प्रशासनचा निषेध करण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात माणसांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात १५ दिवसांपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेच्या विटंबनेची घटना घडली होती. दरम्यान त्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची कारवाही झाली नाही विशेष म्हणजे या घटने मधील एकही आरोपी न सापडल्याने सर्व आंबेडकरी संघटना आक्रमक झाले होते. दरम्यान पोलीस तसेच जिल्हा प्रशासनचा निषेध करण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात माणसांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात १५ दिवसांपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेच्या विटंबनेची घटना घडली होती. दरम्यान त्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची कारवाही झाली नाही विशेष म्हणजे या घटने मधील एकही आरोपी न सापडल्याने सर्व आंबेडकरी संघटना आक्रमक झाले होते. दरम्यान पोलीस तसेच जिल्हा प्रशासनचा निषेध करण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलनात माणसांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.