सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ( २ नोव्हेंबर ) शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची हाक देण्यात आली होती. या उपोषणाचा आज बारावा दिवस असून सरकारकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे उपोषणाला बसलेल्या एका युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याचे समजत आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सरकारने आरक्षणाची मागणी लवकर मान्य करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
आंदोलकांच्या मागण्या ?
* सारथी संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा,
* मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,
इतकेच नव्हे तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर १६ नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत असेही आंदोलकांनी सांगितले आहे.
मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या १६ तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे. दरम्यान येत्या २६ नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही.
सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ( २ नोव्हेंबर ) शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची हाक देण्यात आली होती. या उपोषणाचा आज बारावा दिवस असून सरकारकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे उपोषणाला बसलेल्या एका युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याचे समजत आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सरकारने आरक्षणाची मागणी लवकर मान्य करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
आंदोलकांच्या मागण्या ?
* सारथी संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा,
* मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,
इतकेच नव्हे तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर १६ नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत असेही आंदोलकांनी सांगितले आहे.
मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या १६ तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे. दरम्यान येत्या २६ नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही.
सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ( २ नोव्हेंबर ) शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची हाक देण्यात आली होती. या उपोषणाचा आज बारावा दिवस असून सरकारकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे उपोषणाला बसलेल्या एका युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याचे समजत आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सरकारने आरक्षणाची मागणी लवकर मान्य करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
आंदोलकांच्या मागण्या ?
* सारथी संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा,
* मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,
इतकेच नव्हे तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर १६ नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत असेही आंदोलकांनी सांगितले आहे.
मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या १६ तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे. दरम्यान येत्या २६ नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही.
सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ( २ नोव्हेंबर ) शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची हाक देण्यात आली होती. या उपोषणाचा आज बारावा दिवस असून सरकारकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे उपोषणाला बसलेल्या एका युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याचे समजत आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सरकारने आरक्षणाची मागणी लवकर मान्य करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
आंदोलकांच्या मागण्या ?
* सारथी संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा,
* मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,
इतकेच नव्हे तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर १६ नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत असेही आंदोलकांनी सांगितले आहे.
मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या १६ तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे. दरम्यान येत्या २६ नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही.