२०१८ या नवीन वर्षाची सुरवातच दंगलीने झाली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद नवीन वर्षात पहिल्या दिवशी शहरात उमटले. तीन दिवस शहर दंगलीत धुमसत होते. या काळात मोठी दगडफेक व जाळपोळ झाली. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी असे अनेकप्रकार घडले. यादरम्यान अनेक गुन्हे दाखल झाले, या दोन्ही दंगलींमध्ये ४८ गुन्हे दाखल झाले होते मात्र या गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे मागे घ्यावेत अशी शिफारस औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या दंगलींमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे व पोलिसांवरील हल्ल्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चादरम्यान दाखल दहापैकी नऊ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या पडसादानंतर दाखल ३८ पैकी १४ गुन्हे मागे घेण्याचे शिफारशीत नमूद आहे. सुमारे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले व त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचेच गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.
२०१८ या नवीन वर्षाची सुरवातच दंगलीने झाली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद नवीन वर्षात पहिल्या दिवशी शहरात उमटले. तीन दिवस शहर दंगलीत धुमसत होते. या काळात मोठी दगडफेक व जाळपोळ झाली. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी असे अनेकप्रकार घडले. यादरम्यान अनेक गुन्हे दाखल झाले, या दोन्ही दंगलींमध्ये ४८ गुन्हे दाखल झाले होते मात्र या गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे मागे घ्यावेत अशी शिफारस औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या दंगलींमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे व पोलिसांवरील हल्ल्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चादरम्यान दाखल दहापैकी नऊ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या पडसादानंतर दाखल ३८ पैकी १४ गुन्हे मागे घेण्याचे शिफारशीत नमूद आहे. सुमारे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले व त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचेच गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.
२०१८ या नवीन वर्षाची सुरवातच दंगलीने झाली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद नवीन वर्षात पहिल्या दिवशी शहरात उमटले. तीन दिवस शहर दंगलीत धुमसत होते. या काळात मोठी दगडफेक व जाळपोळ झाली. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी असे अनेकप्रकार घडले. यादरम्यान अनेक गुन्हे दाखल झाले, या दोन्ही दंगलींमध्ये ४८ गुन्हे दाखल झाले होते मात्र या गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे मागे घ्यावेत अशी शिफारस औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या दंगलींमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे व पोलिसांवरील हल्ल्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चादरम्यान दाखल दहापैकी नऊ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या पडसादानंतर दाखल ३८ पैकी १४ गुन्हे मागे घेण्याचे शिफारशीत नमूद आहे. सुमारे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले व त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचेच गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.
२०१८ या नवीन वर्षाची सुरवातच दंगलीने झाली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद नवीन वर्षात पहिल्या दिवशी शहरात उमटले. तीन दिवस शहर दंगलीत धुमसत होते. या काळात मोठी दगडफेक व जाळपोळ झाली. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी असे अनेकप्रकार घडले. यादरम्यान अनेक गुन्हे दाखल झाले, या दोन्ही दंगलींमध्ये ४८ गुन्हे दाखल झाले होते मात्र या गुन्ह्यांपैकी २३ गुन्हे मागे घ्यावेत अशी शिफारस औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या दंगलींमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे व पोलिसांवरील हल्ल्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चादरम्यान दाखल दहापैकी नऊ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या पडसादानंतर दाखल ३८ पैकी १४ गुन्हे मागे घेण्याचे शिफारशीत नमूद आहे. सुमारे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले व त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचेच गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे यात नमूद करण्यात आले आहे.