याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही आणि वंदे मातरमही म्हणणार नाही असे व्यक्तव्य केले होते. याच व्यक्तव्याला भाजपाचे नेते राजा सिंग यांनी निशाणा साधला आहे. इथे भारतमाता की जय म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का ? तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर खुशाल देश सोडून पाकिस्तानाला जा असा सल्लाही त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर जी व्यक्ती भारतमाता की जय म्हणणार नाही किंवा वंदे मातरम म्हणणार नाही अशा व्यक्तीला तेलंगणमधून बाहेर हाकलून देऊ. तेलंगणमध्ये भाजपाची सत्ता आली की आम्ही अशा सगळ्या लोकांना हाकलून देऊ.
याचबरॊबर तेलंगणमध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवू. इतकेच नव्हे तर हैदराबादच्या ज्या भागाला मुघल आणि निजामाची नावे आहेत ती बदलण्यात येतील असेही भाजपाचे नेते राजा सिंग यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचे नेते राजा सिंग यांच्या या व्यक्तव्याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही आणि वंदे मातरमही म्हणणार नाही असे व्यक्तव्य केले होते. याच व्यक्तव्याला भाजपाचे नेते राजा सिंग यांनी निशाणा साधला आहे. इथे भारतमाता की जय म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का ? तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर खुशाल देश सोडून पाकिस्तानाला जा असा सल्लाही त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर जी व्यक्ती भारतमाता की जय म्हणणार नाही किंवा वंदे मातरम म्हणणार नाही अशा व्यक्तीला तेलंगणमधून बाहेर हाकलून देऊ. तेलंगणमध्ये भाजपाची सत्ता आली की आम्ही अशा सगळ्या लोकांना हाकलून देऊ.
याचबरॊबर तेलंगणमध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवू. इतकेच नव्हे तर हैदराबादच्या ज्या भागाला मुघल आणि निजामाची नावे आहेत ती बदलण्यात येतील असेही भाजपाचे नेते राजा सिंग यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचे नेते राजा सिंग यांच्या या व्यक्तव्याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही आणि वंदे मातरमही म्हणणार नाही असे व्यक्तव्य केले होते. याच व्यक्तव्याला भाजपाचे नेते राजा सिंग यांनी निशाणा साधला आहे. इथे भारतमाता की जय म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का ? तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर खुशाल देश सोडून पाकिस्तानाला जा असा सल्लाही त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर जी व्यक्ती भारतमाता की जय म्हणणार नाही किंवा वंदे मातरम म्हणणार नाही अशा व्यक्तीला तेलंगणमधून बाहेर हाकलून देऊ. तेलंगणमध्ये भाजपाची सत्ता आली की आम्ही अशा सगळ्या लोकांना हाकलून देऊ.
याचबरॊबर तेलंगणमध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवू. इतकेच नव्हे तर हैदराबादच्या ज्या भागाला मुघल आणि निजामाची नावे आहेत ती बदलण्यात येतील असेही भाजपाचे नेते राजा सिंग यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचे नेते राजा सिंग यांच्या या व्यक्तव्याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही आणि वंदे मातरमही म्हणणार नाही असे व्यक्तव्य केले होते. याच व्यक्तव्याला भाजपाचे नेते राजा सिंग यांनी निशाणा साधला आहे. इथे भारतमाता की जय म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का ? तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर खुशाल देश सोडून पाकिस्तानाला जा असा सल्लाही त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर जी व्यक्ती भारतमाता की जय म्हणणार नाही किंवा वंदे मातरम म्हणणार नाही अशा व्यक्तीला तेलंगणमधून बाहेर हाकलून देऊ. तेलंगणमध्ये भाजपाची सत्ता आली की आम्ही अशा सगळ्या लोकांना हाकलून देऊ.
याचबरॊबर तेलंगणमध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवू. इतकेच नव्हे तर हैदराबादच्या ज्या भागाला मुघल आणि निजामाची नावे आहेत ती बदलण्यात येतील असेही भाजपाचे नेते राजा सिंग यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचे नेते राजा सिंग यांच्या या व्यक्तव्याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.