उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरात बजरंग दलचे नेते योगेश राज यांनी गोहत्येच्या संशयावरून पोलीस स्टेशनमध्ये जावून ७ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गोहत्येच्या प्रकरणामुळे तेथिल वातावरणाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे जमा झालेल्या जमावाने सोमवारी यूपीच्या बुलंदशहरात इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. गोळी लागल्यानंतरही जमाव त्यांना मारहाण करत होता. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिस चौकी व वाहने जाळून टाकली. चकमकीत गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. याचबरोबर बुलंदशहरमध्ये इज्तेमासाठी मुस्लिम मोठ्या संख्येने जमले होते. सोमवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस होता. प्रशासनाने परतणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यात रोखली. संध्याकाळपर्यंत बहुतांश लोकांना परत पाठवले. विशेष म्हणजे बुलंदशहरात तणाव असून या ठिकाणी जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
दरम्यान या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून ९० पेक्षा जास्त लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बजरंग दलचे नेते योगेश राज यांचा झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुभाष चंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी योगेश राजने जमावाला भडकावले. हिंसाचार करण्यासाठी चेतवल्याने जमावाने उद्रेक केला. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दगडफेक केली, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरात बजरंग दलचे नेते योगेश राज यांनी गोहत्येच्या संशयावरून पोलीस स्टेशनमध्ये जावून ७ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गोहत्येच्या प्रकरणामुळे तेथिल वातावरणाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे जमा झालेल्या जमावाने सोमवारी यूपीच्या बुलंदशहरात इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. गोळी लागल्यानंतरही जमाव त्यांना मारहाण करत होता. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिस चौकी व वाहने जाळून टाकली. चकमकीत गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. याचबरोबर बुलंदशहरमध्ये इज्तेमासाठी मुस्लिम मोठ्या संख्येने जमले होते. सोमवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस होता. प्रशासनाने परतणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यात रोखली. संध्याकाळपर्यंत बहुतांश लोकांना परत पाठवले. विशेष म्हणजे बुलंदशहरात तणाव असून या ठिकाणी जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
दरम्यान या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून ९० पेक्षा जास्त लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बजरंग दलचे नेते योगेश राज यांचा झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुभाष चंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी योगेश राजने जमावाला भडकावले. हिंसाचार करण्यासाठी चेतवल्याने जमावाने उद्रेक केला. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दगडफेक केली, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरात बजरंग दलचे नेते योगेश राज यांनी गोहत्येच्या संशयावरून पोलीस स्टेशनमध्ये जावून ७ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गोहत्येच्या प्रकरणामुळे तेथिल वातावरणाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे जमा झालेल्या जमावाने सोमवारी यूपीच्या बुलंदशहरात इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. गोळी लागल्यानंतरही जमाव त्यांना मारहाण करत होता. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिस चौकी व वाहने जाळून टाकली. चकमकीत गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. याचबरोबर बुलंदशहरमध्ये इज्तेमासाठी मुस्लिम मोठ्या संख्येने जमले होते. सोमवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस होता. प्रशासनाने परतणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यात रोखली. संध्याकाळपर्यंत बहुतांश लोकांना परत पाठवले. विशेष म्हणजे बुलंदशहरात तणाव असून या ठिकाणी जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
दरम्यान या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून ९० पेक्षा जास्त लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बजरंग दलचे नेते योगेश राज यांचा झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुभाष चंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी योगेश राजने जमावाला भडकावले. हिंसाचार करण्यासाठी चेतवल्याने जमावाने उद्रेक केला. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दगडफेक केली, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरात बजरंग दलचे नेते योगेश राज यांनी गोहत्येच्या संशयावरून पोलीस स्टेशनमध्ये जावून ७ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गोहत्येच्या प्रकरणामुळे तेथिल वातावरणाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे जमा झालेल्या जमावाने सोमवारी यूपीच्या बुलंदशहरात इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. गोळी लागल्यानंतरही जमाव त्यांना मारहाण करत होता. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिस चौकी व वाहने जाळून टाकली. चकमकीत गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. याचबरोबर बुलंदशहरमध्ये इज्तेमासाठी मुस्लिम मोठ्या संख्येने जमले होते. सोमवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस होता. प्रशासनाने परतणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यात रोखली. संध्याकाळपर्यंत बहुतांश लोकांना परत पाठवले. विशेष म्हणजे बुलंदशहरात तणाव असून या ठिकाणी जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
दरम्यान या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून ९० पेक्षा जास्त लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बजरंग दलचे नेते योगेश राज यांचा झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुभाष चंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी योगेश राजने जमावाला भडकावले. हिंसाचार करण्यासाठी चेतवल्याने जमावाने उद्रेक केला. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दगडफेक केली, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.