६ डिसेंबर १९९२ ला हिंदू धर्मियांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्यानिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजातर्फे ६ डिसेंबर बाबरी मस्जिदचा स्मृतिदिन म्हणून सामुहिक अजान पठण करण्यात येत असते. मात्र नाशिक पोलिसांनी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सर्व मशिदींमध्ये सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही खतीब यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे बडी दर्गाच्या प्रारंगणात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा करण्यात येणार आहे. यासाठी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे म्हंटले आहे. याचबरोबर जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कोणीही आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये अशी सूचनाही दिली आहे. यावेळी मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.
६ डिसेंबर १९९२ ला हिंदू धर्मियांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्यानिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजातर्फे ६ डिसेंबर बाबरी मस्जिदचा स्मृतिदिन म्हणून सामुहिक अजान पठण करण्यात येत असते. मात्र नाशिक पोलिसांनी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सर्व मशिदींमध्ये सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही खतीब यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे बडी दर्गाच्या प्रारंगणात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा करण्यात येणार आहे. यासाठी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे म्हंटले आहे. याचबरोबर जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कोणीही आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये अशी सूचनाही दिली आहे. यावेळी मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.
६ डिसेंबर १९९२ ला हिंदू धर्मियांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्यानिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजातर्फे ६ डिसेंबर बाबरी मस्जिदचा स्मृतिदिन म्हणून सामुहिक अजान पठण करण्यात येत असते. मात्र नाशिक पोलिसांनी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सर्व मशिदींमध्ये सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही खतीब यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे बडी दर्गाच्या प्रारंगणात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा करण्यात येणार आहे. यासाठी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे म्हंटले आहे. याचबरोबर जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कोणीही आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये अशी सूचनाही दिली आहे. यावेळी मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.
६ डिसेंबर १९९२ ला हिंदू धर्मियांकडून बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्यानिमित्त दरवर्षी मुस्लिम समाजातर्फे ६ डिसेंबर बाबरी मस्जिदचा स्मृतिदिन म्हणून सामुहिक अजान पठण करण्यात येत असते. मात्र नाशिक पोलिसांनी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सर्व मशिदींमध्ये सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही खतीब यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे बडी दर्गाच्या प्रारंगणात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा करण्यात येणार आहे. यासाठी नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे म्हंटले आहे. याचबरोबर जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कोणीही आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये अशी सूचनाही दिली आहे. यावेळी मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.