याबाबत अधिक माहिती अशी की, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज ( १३ नोव्हेंबर ) एका कार्यक्रमा निमित्त पंढरपूर येथे आले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री पदावर रहाणार आहेत. फडणवीस हे शंभर टक्के पुढच्या वेळी मुख्यमंत्री पदावर नसतील. याची मला गॅरंटी आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातून माहिती घेतली असता शिवप्रतिष्ठानच्या मनोहर भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे उघड झाले आहे. पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा मनोहर भिडेंना नक्कीच आत घालू असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही. काँग्रेसने ठरवावे आमच्यासोबत यायचे का नाही. योग्य समझोता झाला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढणार आहोत असेही अॅड.आंबेडकर म्हणाले.
इतकेच नव्हे तर, काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी युती करावी. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढत आहे. आमच्याकडे सध्या ३७ जगावर उमेदवार तयार आहेत. लोकसभेच्या अनेक जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. समझोता नाही झाला तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज ( १३ नोव्हेंबर ) एका कार्यक्रमा निमित्त पंढरपूर येथे आले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री पदावर रहाणार आहेत. फडणवीस हे शंभर टक्के पुढच्या वेळी मुख्यमंत्री पदावर नसतील. याची मला गॅरंटी आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातून माहिती घेतली असता शिवप्रतिष्ठानच्या मनोहर भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे उघड झाले आहे. पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा मनोहर भिडेंना नक्कीच आत घालू असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही. काँग्रेसने ठरवावे आमच्यासोबत यायचे का नाही. योग्य समझोता झाला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढणार आहोत असेही अॅड.आंबेडकर म्हणाले.
इतकेच नव्हे तर, काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी युती करावी. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढत आहे. आमच्याकडे सध्या ३७ जगावर उमेदवार तयार आहेत. लोकसभेच्या अनेक जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. समझोता नाही झाला तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज ( १३ नोव्हेंबर ) एका कार्यक्रमा निमित्त पंढरपूर येथे आले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री पदावर रहाणार आहेत. फडणवीस हे शंभर टक्के पुढच्या वेळी मुख्यमंत्री पदावर नसतील. याची मला गॅरंटी आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातून माहिती घेतली असता शिवप्रतिष्ठानच्या मनोहर भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे उघड झाले आहे. पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा मनोहर भिडेंना नक्कीच आत घालू असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही. काँग्रेसने ठरवावे आमच्यासोबत यायचे का नाही. योग्य समझोता झाला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढणार आहोत असेही अॅड.आंबेडकर म्हणाले.
इतकेच नव्हे तर, काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी युती करावी. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढत आहे. आमच्याकडे सध्या ३७ जगावर उमेदवार तयार आहेत. लोकसभेच्या अनेक जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. समझोता नाही झाला तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज ( १३ नोव्हेंबर ) एका कार्यक्रमा निमित्त पंढरपूर येथे आले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री पदावर रहाणार आहेत. फडणवीस हे शंभर टक्के पुढच्या वेळी मुख्यमंत्री पदावर नसतील. याची मला गॅरंटी आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातून माहिती घेतली असता शिवप्रतिष्ठानच्या मनोहर भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे उघड झाले आहे. पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा मनोहर भिडेंना नक्कीच आत घालू असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही. काँग्रेसने ठरवावे आमच्यासोबत यायचे का नाही. योग्य समझोता झाला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढणार आहोत असेही अॅड.आंबेडकर म्हणाले.
इतकेच नव्हे तर, काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी युती करावी. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढत आहे. आमच्याकडे सध्या ३७ जगावर उमेदवार तयार आहेत. लोकसभेच्या अनेक जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. समझोता नाही झाला तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.