महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आडगाव भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्तुपाचीनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच गावातून १ जानेवारी १८१८ च्या रणसंग्रामात शाहिद झालेल्यांना मानवंदना देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून नाशिक येथून शौर्यदिन रथ यात्रेला सुरवात करण्यात आली आहे. ही रथयात्रा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जाणार असून १ जानेवारी २०१९ ला कोरेगाव भीमा येथे पोहंचनार आहे. इतकेच नव्हे तर सलग एक महिन्याची ही शौर्यदिन रथयात्रा असणार आहे.
शौर्यदिन रथ यात्रेचे आयोजन बी. एम.ए. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनअढांगळे यांनी केले आहे. यावेळी भदंत धम्मरत्न, सतीश चांद्रमोरे, जोपूळकर गुरुजी, रूमा पवार, अनिल जाधव, भंते धम्मरत्न, कैलास जाधव, शंकर जाधव, निकिता गवारे, आशा जाधव, नीलिमा जाधव, स्थानकाला जाधव, रिंकू जाधव, सुनीता जाधव, वैशाली जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आडगाव भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्तुपाचीनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच गावातून १ जानेवारी १८१८ च्या रणसंग्रामात शाहिद झालेल्यांना मानवंदना देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून नाशिक येथून शौर्यदिन रथ यात्रेला सुरवात करण्यात आली आहे. ही रथयात्रा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जाणार असून १ जानेवारी २०१९ ला कोरेगाव भीमा येथे पोहंचनार आहे. इतकेच नव्हे तर सलग एक महिन्याची ही शौर्यदिन रथयात्रा असणार आहे.
शौर्यदिन रथ यात्रेचे आयोजन बी. एम.ए. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनअढांगळे यांनी केले आहे. यावेळी भदंत धम्मरत्न, सतीश चांद्रमोरे, जोपूळकर गुरुजी, रूमा पवार, अनिल जाधव, भंते धम्मरत्न, कैलास जाधव, शंकर जाधव, निकिता गवारे, आशा जाधव, नीलिमा जाधव, स्थानकाला जाधव, रिंकू जाधव, सुनीता जाधव, वैशाली जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आडगाव भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्तुपाचीनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच गावातून १ जानेवारी १८१८ च्या रणसंग्रामात शाहिद झालेल्यांना मानवंदना देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून नाशिक येथून शौर्यदिन रथ यात्रेला सुरवात करण्यात आली आहे. ही रथयात्रा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जाणार असून १ जानेवारी २०१९ ला कोरेगाव भीमा येथे पोहंचनार आहे. इतकेच नव्हे तर सलग एक महिन्याची ही शौर्यदिन रथयात्रा असणार आहे.
शौर्यदिन रथ यात्रेचे आयोजन बी. एम.ए. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनअढांगळे यांनी केले आहे. यावेळी भदंत धम्मरत्न, सतीश चांद्रमोरे, जोपूळकर गुरुजी, रूमा पवार, अनिल जाधव, भंते धम्मरत्न, कैलास जाधव, शंकर जाधव, निकिता गवारे, आशा जाधव, नीलिमा जाधव, स्थानकाला जाधव, रिंकू जाधव, सुनीता जाधव, वैशाली जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आडगाव भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्तुपाचीनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच गावातून १ जानेवारी १८१८ च्या रणसंग्रामात शाहिद झालेल्यांना मानवंदना देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून नाशिक येथून शौर्यदिन रथ यात्रेला सुरवात करण्यात आली आहे. ही रथयात्रा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जाणार असून १ जानेवारी २०१९ ला कोरेगाव भीमा येथे पोहंचनार आहे. इतकेच नव्हे तर सलग एक महिन्याची ही शौर्यदिन रथयात्रा असणार आहे.
शौर्यदिन रथ यात्रेचे आयोजन बी. एम.ए. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनअढांगळे यांनी केले आहे. यावेळी भदंत धम्मरत्न, सतीश चांद्रमोरे, जोपूळकर गुरुजी, रूमा पवार, अनिल जाधव, भंते धम्मरत्न, कैलास जाधव, शंकर जाधव, निकिता गवारे, आशा जाधव, नीलिमा जाधव, स्थानकाला जाधव, रिंकू जाधव, सुनीता जाधव, वैशाली जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.