काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चारचा करणार आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी राज्य सरकारने केंद्रसरकार कडे धनगर आरक्षण लागू करण्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व पक्षातील धनगर आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धनगड व धनगर एकच आहेत की नाही ? धनगरांना आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात यावे ? याचबरोबर यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (टिस) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेने नुकताच याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. ‘टिस’च्या या अहवालावर शासनातर्फे अभ्यास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस स्वत: गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चारचा करणार आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी राज्य सरकारने केंद्रसरकार कडे धनगर आरक्षण लागू करण्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व पक्षातील धनगर आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धनगड व धनगर एकच आहेत की नाही ? धनगरांना आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात यावे ? याचबरोबर यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (टिस) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेने नुकताच याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. ‘टिस’च्या या अहवालावर शासनातर्फे अभ्यास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस स्वत: गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चारचा करणार आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी राज्य सरकारने केंद्रसरकार कडे धनगर आरक्षण लागू करण्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व पक्षातील धनगर आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धनगड व धनगर एकच आहेत की नाही ? धनगरांना आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात यावे ? याचबरोबर यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (टिस) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेने नुकताच याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. ‘टिस’च्या या अहवालावर शासनातर्फे अभ्यास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस स्वत: गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चारचा करणार आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी राज्य सरकारने केंद्रसरकार कडे धनगर आरक्षण लागू करण्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व पक्षातील धनगर आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धनगड व धनगर एकच आहेत की नाही ? धनगरांना आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात यावे ? याचबरोबर यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (टिस) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेने नुकताच याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. ‘टिस’च्या या अहवालावर शासनातर्फे अभ्यास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात धनगर समाजाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस स्वत: गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले होते.