तेलंगणात गेल्या महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले होते . निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून नागरिकांना खुश करण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात बरसली आहे. काँग्रेस आणि भाजपाने चंद्रशेखर राव यांच्यावर टीकेची झोड उठवली असून सत्ताबदल करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्या सभेला मोठी गर्दी उसळली होती. तसेच ओवैसी बंधुनी मोदींवर आणि योगींवर तीव्र शब्दात टीकेचा निशाणा साधला आहे.
अकबरुद्दीन ओवैसींनी या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वावर तीव्र हल्ला चढवला तर योगींसह भाजपा उमेदवार टी राजासिंग यांनीही ओवैसींच्या धार्मिक मुद्द्यावर टीकेचा घाला घातला. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता नेत्यांसह कार्यकर्ते नागरिकांशी गुप्त वार्ता लाभ साधून अंतिम सामना खेळला जातो आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांचे मिळून १८२१ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. या करिता शुक्रवारी मतदान होणार आहे.
सिर्पूर, चेन्नूर (एससी), बेल्लमपल्ली (एससी), मंचिर्याल, आसिफाबाद (एससी), मंथनी, भूपालपल्ली, मुलुगु (एससी), पिनपाका (एसटी)
सदर नऊ मतदारसंघ नक्षल प्रभावी असून त्या मतदारसंघात मतदान नोंदवून घेण्यासाठी मोठा फौज फाटा तेथे तैनात करण्यात आला आहे. तसेच तेथे दुपारी ३ वाजे पर्यंतच मतदान करता येणार आहे. इतर ठिकाणी मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी ६ वाजण्याची असणार आहे.
तेलंगणात गेल्या महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले होते . निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून नागरिकांना खुश करण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात बरसली आहे. काँग्रेस आणि भाजपाने चंद्रशेखर राव यांच्यावर टीकेची झोड उठवली असून सत्ताबदल करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्या सभेला मोठी गर्दी उसळली होती. तसेच ओवैसी बंधुनी मोदींवर आणि योगींवर तीव्र शब्दात टीकेचा निशाणा साधला आहे.
अकबरुद्दीन ओवैसींनी या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वावर तीव्र हल्ला चढवला तर योगींसह भाजपा उमेदवार टी राजासिंग यांनीही ओवैसींच्या धार्मिक मुद्द्यावर टीकेचा घाला घातला. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता नेत्यांसह कार्यकर्ते नागरिकांशी गुप्त वार्ता लाभ साधून अंतिम सामना खेळला जातो आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांचे मिळून १८२१ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. या करिता शुक्रवारी मतदान होणार आहे.
सिर्पूर, चेन्नूर (एससी), बेल्लमपल्ली (एससी), मंचिर्याल, आसिफाबाद (एससी), मंथनी, भूपालपल्ली, मुलुगु (एससी), पिनपाका (एसटी)
सदर नऊ मतदारसंघ नक्षल प्रभावी असून त्या मतदारसंघात मतदान नोंदवून घेण्यासाठी मोठा फौज फाटा तेथे तैनात करण्यात आला आहे. तसेच तेथे दुपारी ३ वाजे पर्यंतच मतदान करता येणार आहे. इतर ठिकाणी मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी ६ वाजण्याची असणार आहे.
तेलंगणात गेल्या महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले होते . निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून नागरिकांना खुश करण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात बरसली आहे. काँग्रेस आणि भाजपाने चंद्रशेखर राव यांच्यावर टीकेची झोड उठवली असून सत्ताबदल करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्या सभेला मोठी गर्दी उसळली होती. तसेच ओवैसी बंधुनी मोदींवर आणि योगींवर तीव्र शब्दात टीकेचा निशाणा साधला आहे.
अकबरुद्दीन ओवैसींनी या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वावर तीव्र हल्ला चढवला तर योगींसह भाजपा उमेदवार टी राजासिंग यांनीही ओवैसींच्या धार्मिक मुद्द्यावर टीकेचा घाला घातला. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता नेत्यांसह कार्यकर्ते नागरिकांशी गुप्त वार्ता लाभ साधून अंतिम सामना खेळला जातो आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांचे मिळून १८२१ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. या करिता शुक्रवारी मतदान होणार आहे.
सिर्पूर, चेन्नूर (एससी), बेल्लमपल्ली (एससी), मंचिर्याल, आसिफाबाद (एससी), मंथनी, भूपालपल्ली, मुलुगु (एससी), पिनपाका (एसटी)
सदर नऊ मतदारसंघ नक्षल प्रभावी असून त्या मतदारसंघात मतदान नोंदवून घेण्यासाठी मोठा फौज फाटा तेथे तैनात करण्यात आला आहे. तसेच तेथे दुपारी ३ वाजे पर्यंतच मतदान करता येणार आहे. इतर ठिकाणी मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी ६ वाजण्याची असणार आहे.
तेलंगणात गेल्या महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले होते . निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून नागरिकांना खुश करण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात बरसली आहे. काँग्रेस आणि भाजपाने चंद्रशेखर राव यांच्यावर टीकेची झोड उठवली असून सत्ताबदल करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्या सभेला मोठी गर्दी उसळली होती. तसेच ओवैसी बंधुनी मोदींवर आणि योगींवर तीव्र शब्दात टीकेचा निशाणा साधला आहे.
अकबरुद्दीन ओवैसींनी या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वावर तीव्र हल्ला चढवला तर योगींसह भाजपा उमेदवार टी राजासिंग यांनीही ओवैसींच्या धार्मिक मुद्द्यावर टीकेचा घाला घातला. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता नेत्यांसह कार्यकर्ते नागरिकांशी गुप्त वार्ता लाभ साधून अंतिम सामना खेळला जातो आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांचे मिळून १८२१ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. या करिता शुक्रवारी मतदान होणार आहे.
सिर्पूर, चेन्नूर (एससी), बेल्लमपल्ली (एससी), मंचिर्याल, आसिफाबाद (एससी), मंथनी, भूपालपल्ली, मुलुगु (एससी), पिनपाका (एसटी)
सदर नऊ मतदारसंघ नक्षल प्रभावी असून त्या मतदारसंघात मतदान नोंदवून घेण्यासाठी मोठा फौज फाटा तेथे तैनात करण्यात आला आहे. तसेच तेथे दुपारी ३ वाजे पर्यंतच मतदान करता येणार आहे. इतर ठिकाणी मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी ६ वाजण्याची असणार आहे.