२१ नोव्हेंबर रोजी शहरातील गौतम नगर येथे कोरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. दरम्यान घटनेवर नियंत्रन आणण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.मात्र त्यावेळी पोलिसांकडून तेथील महिलांना असभ्य वर्तन करण्यात आले. इतकेच नव्हे तर कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केली असा आरोप करत. लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
विशेष म्हणजे, डीवायएसपी हटाव शहर बचाव तसेच डीवायएसपी विरुद्ध अट्रॅसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा. अश्या प्रकारचे पोस्टर घेऊन हा मूक मोर्चा काढण्यात आला. इतकेच न नव्हे तर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे, आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, सुनील पाचपंजे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.
२१ नोव्हेंबर रोजी शहरातील गौतम नगर येथे कोरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. दरम्यान घटनेवर नियंत्रन आणण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.मात्र त्यावेळी पोलिसांकडून तेथील महिलांना असभ्य वर्तन करण्यात आले. इतकेच नव्हे तर कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केली असा आरोप करत. लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
विशेष म्हणजे, डीवायएसपी हटाव शहर बचाव तसेच डीवायएसपी विरुद्ध अट्रॅसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा. अश्या प्रकारचे पोस्टर घेऊन हा मूक मोर्चा काढण्यात आला. इतकेच न नव्हे तर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे, आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, सुनील पाचपंजे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.
२१ नोव्हेंबर रोजी शहरातील गौतम नगर येथे कोरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. दरम्यान घटनेवर नियंत्रन आणण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.मात्र त्यावेळी पोलिसांकडून तेथील महिलांना असभ्य वर्तन करण्यात आले. इतकेच नव्हे तर कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केली असा आरोप करत. लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
विशेष म्हणजे, डीवायएसपी हटाव शहर बचाव तसेच डीवायएसपी विरुद्ध अट्रॅसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा. अश्या प्रकारचे पोस्टर घेऊन हा मूक मोर्चा काढण्यात आला. इतकेच न नव्हे तर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे, आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, सुनील पाचपंजे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.
२१ नोव्हेंबर रोजी शहरातील गौतम नगर येथे कोरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. दरम्यान घटनेवर नियंत्रन आणण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.मात्र त्यावेळी पोलिसांकडून तेथील महिलांना असभ्य वर्तन करण्यात आले. इतकेच नव्हे तर कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केली असा आरोप करत. लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
विशेष म्हणजे, डीवायएसपी हटाव शहर बचाव तसेच डीवायएसपी विरुद्ध अट्रॅसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा. अश्या प्रकारचे पोस्टर घेऊन हा मूक मोर्चा काढण्यात आला. इतकेच न नव्हे तर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे, आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, सुनील पाचपंजे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.