वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर ( १३ डिसेंबर ) गुरुवारी अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छोटे ठकरे आहेत इतकेच नव्हे तर राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत. अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली. इतकेच नव्हे तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर भाजप सरकारला निवडणुकीत मिळेल. याचबरोबर आम्ही भाजपाला राज्यात दोन आकडी जागांवर आणू. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणी आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू असे म्हंटले आहे.
याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-५६ ही बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. इतकेच नव्हे तर हा खेळ तुम्ही सुरु केला, त्याचा अंत आम्ही करु, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे शेवट पर्यंत आलेच नाही. यावेळी आ.इम्तियाज जलील, सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर ( १३ डिसेंबर ) गुरुवारी अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छोटे ठकरे आहेत इतकेच नव्हे तर राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत. अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली. इतकेच नव्हे तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर भाजप सरकारला निवडणुकीत मिळेल. याचबरोबर आम्ही भाजपाला राज्यात दोन आकडी जागांवर आणू. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणी आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू असे म्हंटले आहे.
याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-५६ ही बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. इतकेच नव्हे तर हा खेळ तुम्ही सुरु केला, त्याचा अंत आम्ही करु, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे शेवट पर्यंत आलेच नाही. यावेळी आ.इम्तियाज जलील, सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर ( १३ डिसेंबर ) गुरुवारी अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छोटे ठकरे आहेत इतकेच नव्हे तर राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत. अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली. इतकेच नव्हे तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर भाजप सरकारला निवडणुकीत मिळेल. याचबरोबर आम्ही भाजपाला राज्यात दोन आकडी जागांवर आणू. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणी आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू असे म्हंटले आहे.
याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-५६ ही बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. इतकेच नव्हे तर हा खेळ तुम्ही सुरु केला, त्याचा अंत आम्ही करु, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे शेवट पर्यंत आलेच नाही. यावेळी आ.इम्तियाज जलील, सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर ( १३ डिसेंबर ) गुरुवारी अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छोटे ठकरे आहेत इतकेच नव्हे तर राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत. अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली. इतकेच नव्हे तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर भाजप सरकारला निवडणुकीत मिळेल. याचबरोबर आम्ही भाजपाला राज्यात दोन आकडी जागांवर आणू. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणी आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू असे म्हंटले आहे.
याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-५६ ही बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. इतकेच नव्हे तर हा खेळ तुम्ही सुरु केला, त्याचा अंत आम्ही करु, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे शेवट पर्यंत आलेच नाही. यावेळी आ.इम्तियाज जलील, सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे आदी उपस्थित होते.