अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना थोर महापुरूष्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे महत्वाचे आहे. अशा कार्यक्रमामधुन युवकांना एक चांगली प्रेरणा मिळत असते. आजच्या या परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणे खुप महत्वाचे आहे. शेतक-याचा असुड पुस्तक प्रत्येक घरात पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टिकोनातून महात्मा फुले याांनी शेतक-यांच्या आसुड या पुस्तकातून शेेेेतक-यांची अवस्था मांडली असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार भारत भालके यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला तसेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदअखिल भारतीय समता परिषदेची स्थापना केली आहे. याचबरोबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समता परिषदेचे कार्य भविष्यात दिशादर्शक ठरेल असे मत माजी खा. समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीच्या समता गौरव पुरस्कार मानकरीमध्ये विद्या सावळे, बाळासाहेब वाघमारे, सावित्री कस्तुरे, सिताराम रणदिवे, प्रमोद बनसोडे, शशिकांत जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, दत्ताञय घाडगे, महासंघाचे उपाध्यक्ष सोमनाथ राऊत, सावता परिषद मंगळवेढा अध्यक्ष सयाजी बनसोडे, अविनाश बनसोडे, अवधुत घोडके, दत्ताञय बनसोडे, अक्षय आदलिंगे, संतोष बनसोडे, जयंत भंडारे, मधुकर माळी, सपना माळी, बाळासाहेब माळी, सावता जाधव, निलेश मोहिते, शाखाध्यक्ष शंकर बनसोडे, श्याम गोडसे, चंद्रकांत काळे, जयंता जाधव, दिपक प्रक्षाळे, सद्दाम मणेरी, बबलू बनसोडे, समाधान जाधव, आकाश जाधव,सिद्धेश्वर तोरकडे, चंद्रशेखर जाधव आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना थोर महापुरूष्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे महत्वाचे आहे. अशा कार्यक्रमामधुन युवकांना एक चांगली प्रेरणा मिळत असते. आजच्या या परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणे खुप महत्वाचे आहे. शेतक-याचा असुड पुस्तक प्रत्येक घरात पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टिकोनातून महात्मा फुले याांनी शेतक-यांच्या आसुड या पुस्तकातून शेेेेतक-यांची अवस्था मांडली असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार भारत भालके यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला तसेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदअखिल भारतीय समता परिषदेची स्थापना केली आहे. याचबरोबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समता परिषदेचे कार्य भविष्यात दिशादर्शक ठरेल असे मत माजी खा. समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीच्या समता गौरव पुरस्कार मानकरीमध्ये विद्या सावळे, बाळासाहेब वाघमारे, सावित्री कस्तुरे, सिताराम रणदिवे, प्रमोद बनसोडे, शशिकांत जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, दत्ताञय घाडगे, महासंघाचे उपाध्यक्ष सोमनाथ राऊत, सावता परिषद मंगळवेढा अध्यक्ष सयाजी बनसोडे, अविनाश बनसोडे, अवधुत घोडके, दत्ताञय बनसोडे, अक्षय आदलिंगे, संतोष बनसोडे, जयंत भंडारे, मधुकर माळी, सपना माळी, बाळासाहेब माळी, सावता जाधव, निलेश मोहिते, शाखाध्यक्ष शंकर बनसोडे, श्याम गोडसे, चंद्रकांत काळे, जयंता जाधव, दिपक प्रक्षाळे, सद्दाम मणेरी, बबलू बनसोडे, समाधान जाधव, आकाश जाधव,सिद्धेश्वर तोरकडे, चंद्रशेखर जाधव आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना थोर महापुरूष्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे महत्वाचे आहे. अशा कार्यक्रमामधुन युवकांना एक चांगली प्रेरणा मिळत असते. आजच्या या परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणे खुप महत्वाचे आहे. शेतक-याचा असुड पुस्तक प्रत्येक घरात पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टिकोनातून महात्मा फुले याांनी शेतक-यांच्या आसुड या पुस्तकातून शेेेेतक-यांची अवस्था मांडली असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार भारत भालके यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला तसेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदअखिल भारतीय समता परिषदेची स्थापना केली आहे. याचबरोबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समता परिषदेचे कार्य भविष्यात दिशादर्शक ठरेल असे मत माजी खा. समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीच्या समता गौरव पुरस्कार मानकरीमध्ये विद्या सावळे, बाळासाहेब वाघमारे, सावित्री कस्तुरे, सिताराम रणदिवे, प्रमोद बनसोडे, शशिकांत जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, दत्ताञय घाडगे, महासंघाचे उपाध्यक्ष सोमनाथ राऊत, सावता परिषद मंगळवेढा अध्यक्ष सयाजी बनसोडे, अविनाश बनसोडे, अवधुत घोडके, दत्ताञय बनसोडे, अक्षय आदलिंगे, संतोष बनसोडे, जयंत भंडारे, मधुकर माळी, सपना माळी, बाळासाहेब माळी, सावता जाधव, निलेश मोहिते, शाखाध्यक्ष शंकर बनसोडे, श्याम गोडसे, चंद्रकांत काळे, जयंता जाधव, दिपक प्रक्षाळे, सद्दाम मणेरी, बबलू बनसोडे, समाधान जाधव, आकाश जाधव,सिद्धेश्वर तोरकडे, चंद्रशेखर जाधव आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना थोर महापुरूष्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे महत्वाचे आहे. अशा कार्यक्रमामधुन युवकांना एक चांगली प्रेरणा मिळत असते. आजच्या या परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणे खुप महत्वाचे आहे. शेतक-याचा असुड पुस्तक प्रत्येक घरात पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टिकोनातून महात्मा फुले याांनी शेतक-यांच्या आसुड या पुस्तकातून शेेेेतक-यांची अवस्था मांडली असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार भारत भालके यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला तसेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदअखिल भारतीय समता परिषदेची स्थापना केली आहे. याचबरोबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समता परिषदेचे कार्य भविष्यात दिशादर्शक ठरेल असे मत माजी खा. समीर भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली (ता.पंढरपूर) यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीच्या समता गौरव पुरस्कार मानकरीमध्ये विद्या सावळे, बाळासाहेब वाघमारे, सावित्री कस्तुरे, सिताराम रणदिवे, प्रमोद बनसोडे, शशिकांत जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, दत्ताञय घाडगे, महासंघाचे उपाध्यक्ष सोमनाथ राऊत, सावता परिषद मंगळवेढा अध्यक्ष सयाजी बनसोडे, अविनाश बनसोडे, अवधुत घोडके, दत्ताञय बनसोडे, अक्षय आदलिंगे, संतोष बनसोडे, जयंत भंडारे, मधुकर माळी, सपना माळी, बाळासाहेब माळी, सावता जाधव, निलेश मोहिते, शाखाध्यक्ष शंकर बनसोडे, श्याम गोडसे, चंद्रकांत काळे, जयंता जाधव, दिपक प्रक्षाळे, सद्दाम मणेरी, बबलू बनसोडे, समाधान जाधव, आकाश जाधव,सिद्धेश्वर तोरकडे, चंद्रशेखर जाधव आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.