दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर आमदार संतोष टारफे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे हिंगोली जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हिंगोली काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्याविरोधात आमदार संतोष टारफे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर आमदार संतोष टारफे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे हिंगोली जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हिंगोली काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्याविरोधात आमदार संतोष टारफे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर आमदार संतोष टारफे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे हिंगोली जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हिंगोली काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्याविरोधात आमदार संतोष टारफे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर आमदार संतोष टारफे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे हिंगोली जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हिंगोली काँग्रेसच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्याविरोधात आमदार संतोष टारफे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.