वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा काँग्रेस कमिटी व अनु. जाती विभाग वाशिमच्या पाटणी चौक येथे भारतीय
संविधान सन्मान रॅलीचे आयोजन ॲड.पी.पी.अंभोरे व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून संविधान रक्षणासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसंयोजक दिनकर घेवंदे, जिल्हा प्रभारी प्रा. संजय वानखेडे उपस्थित होते. यावेळी राजुभाऊ चौधरी, दिलीप भोजराज, परशरामजी भोयर, शंकर वानखेडेडॉ. विशाल सोमटकर गजानन भोने, विनोद जोगदंड, दिलीप देशमुख, चाँदबी शेख, राजु घोडीवाले आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ॲड. सरनाईक म्हणाले की, सध्याचे भाजपाचे सरकार घटना बदलू पाहात असून काँग्रेस पक्ष हे काम कदापहीही सहन करणार नाही. या प्रसंगी घेवरे यांनी या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.मात्र, घटना जाळणाऱ्या प्रवृत्ती देखील देशात आहेत. आपण सर्वजणांनी एकत्रीत येवून घटनेचा आदर करून सन्मान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक ॲड.पी.पी.अंभोरे यांनी केले. संविधान वाचनाने भारतीय संविधान सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी मधुकर खरात, प्रल्हाद उलेमाले, सुभाषराव देशमुख कैलास थोरात, संजय बोनसोड, संदीप पौळकर, प्रकाश पुरी, अर्जून उदगिरे, अरिफ भाई, निर्मलकुमार बंसतवानी, विनोद पडघान, गंगाराम पडघान, श्रीराम अंभोरे , माणि राजु कांबळे, भगत, राजु कांबळे, मोहन ंगोले, सौ.अल्काताई दुनाकार, मोहन शेख, फिरोज, शेलार मामा, वसंता ताजणे, सिध्दार्थ अंभोरे, आनंदा सरकटे, सुनिल मापारी, या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. बाबाराव देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बनसोड यांनी केले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा काँग्रेस कमिटी व अनु. जाती विभाग वाशिमच्या पाटणी चौक येथे भारतीय
संविधान सन्मान रॅलीचे आयोजन ॲड.पी.पी.अंभोरे व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून संविधान रक्षणासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसंयोजक दिनकर घेवंदे, जिल्हा प्रभारी प्रा. संजय वानखेडे उपस्थित होते. यावेळी राजुभाऊ चौधरी, दिलीप भोजराज, परशरामजी भोयर, शंकर वानखेडेडॉ. विशाल सोमटकर गजानन भोने, विनोद जोगदंड, दिलीप देशमुख, चाँदबी शेख, राजु घोडीवाले आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ॲड. सरनाईक म्हणाले की, सध्याचे भाजपाचे सरकार घटना बदलू पाहात असून काँग्रेस पक्ष हे काम कदापहीही सहन करणार नाही. या प्रसंगी घेवरे यांनी या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.मात्र, घटना जाळणाऱ्या प्रवृत्ती देखील देशात आहेत. आपण सर्वजणांनी एकत्रीत येवून घटनेचा आदर करून सन्मान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक ॲड.पी.पी.अंभोरे यांनी केले. संविधान वाचनाने भारतीय संविधान सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी मधुकर खरात, प्रल्हाद उलेमाले, सुभाषराव देशमुख कैलास थोरात, संजय बोनसोड, संदीप पौळकर, प्रकाश पुरी, अर्जून उदगिरे, अरिफ भाई, निर्मलकुमार बंसतवानी, विनोद पडघान, गंगाराम पडघान, श्रीराम अंभोरे , माणि राजु कांबळे, भगत, राजु कांबळे, मोहन ंगोले, सौ.अल्काताई दुनाकार, मोहन शेख, फिरोज, शेलार मामा, वसंता ताजणे, सिध्दार्थ अंभोरे, आनंदा सरकटे, सुनिल मापारी, या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. बाबाराव देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बनसोड यांनी केले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा काँग्रेस कमिटी व अनु. जाती विभाग वाशिमच्या पाटणी चौक येथे भारतीय
संविधान सन्मान रॅलीचे आयोजन ॲड.पी.पी.अंभोरे व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून संविधान रक्षणासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसंयोजक दिनकर घेवंदे, जिल्हा प्रभारी प्रा. संजय वानखेडे उपस्थित होते. यावेळी राजुभाऊ चौधरी, दिलीप भोजराज, परशरामजी भोयर, शंकर वानखेडेडॉ. विशाल सोमटकर गजानन भोने, विनोद जोगदंड, दिलीप देशमुख, चाँदबी शेख, राजु घोडीवाले आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ॲड. सरनाईक म्हणाले की, सध्याचे भाजपाचे सरकार घटना बदलू पाहात असून काँग्रेस पक्ष हे काम कदापहीही सहन करणार नाही. या प्रसंगी घेवरे यांनी या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.मात्र, घटना जाळणाऱ्या प्रवृत्ती देखील देशात आहेत. आपण सर्वजणांनी एकत्रीत येवून घटनेचा आदर करून सन्मान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक ॲड.पी.पी.अंभोरे यांनी केले. संविधान वाचनाने भारतीय संविधान सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी मधुकर खरात, प्रल्हाद उलेमाले, सुभाषराव देशमुख कैलास थोरात, संजय बोनसोड, संदीप पौळकर, प्रकाश पुरी, अर्जून उदगिरे, अरिफ भाई, निर्मलकुमार बंसतवानी, विनोद पडघान, गंगाराम पडघान, श्रीराम अंभोरे , माणि राजु कांबळे, भगत, राजु कांबळे, मोहन ंगोले, सौ.अल्काताई दुनाकार, मोहन शेख, फिरोज, शेलार मामा, वसंता ताजणे, सिध्दार्थ अंभोरे, आनंदा सरकटे, सुनिल मापारी, या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. बाबाराव देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बनसोड यांनी केले.
वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा काँग्रेस कमिटी व अनु. जाती विभाग वाशिमच्या पाटणी चौक येथे भारतीय
संविधान सन्मान रॅलीचे आयोजन ॲड.पी.पी.अंभोरे व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून संविधान रक्षणासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसंयोजक दिनकर घेवंदे, जिल्हा प्रभारी प्रा. संजय वानखेडे उपस्थित होते. यावेळी राजुभाऊ चौधरी, दिलीप भोजराज, परशरामजी भोयर, शंकर वानखेडेडॉ. विशाल सोमटकर गजानन भोने, विनोद जोगदंड, दिलीप देशमुख, चाँदबी शेख, राजु घोडीवाले आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ॲड. सरनाईक म्हणाले की, सध्याचे भाजपाचे सरकार घटना बदलू पाहात असून काँग्रेस पक्ष हे काम कदापहीही सहन करणार नाही. या प्रसंगी घेवरे यांनी या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.मात्र, घटना जाळणाऱ्या प्रवृत्ती देखील देशात आहेत. आपण सर्वजणांनी एकत्रीत येवून घटनेचा आदर करून सन्मान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक ॲड.पी.पी.अंभोरे यांनी केले. संविधान वाचनाने भारतीय संविधान सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी मधुकर खरात, प्रल्हाद उलेमाले, सुभाषराव देशमुख कैलास थोरात, संजय बोनसोड, संदीप पौळकर, प्रकाश पुरी, अर्जून उदगिरे, अरिफ भाई, निर्मलकुमार बंसतवानी, विनोद पडघान, गंगाराम पडघान, श्रीराम अंभोरे , माणि राजु कांबळे, भगत, राजु कांबळे, मोहन ंगोले, सौ.अल्काताई दुनाकार, मोहन शेख, फिरोज, शेलार मामा, वसंता ताजणे, सिध्दार्थ अंभोरे, आनंदा सरकटे, सुनिल मापारी, या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. बाबाराव देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बनसोड यांनी केले.