मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणारा प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे मंगळवेढा भागात जनआंदोलने होत आहेत. प्रतीकचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस येऊन २० दिवस उलटले तरी पोलिसांना मारेकरी शोधता येत नाहीत. यातच प्रतीकचा खून नरबळीच्या हेतूने झाल्याचा संशय बळावल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मात्र, अजूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतीक शिवशरणच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रतीकचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आठवले यांच्याकडे न्याय मागितला.
दरम्यान एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्याने आठवले हे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर चांगलेच संतापले होते. आता थेट मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी भेटणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
विशेष म्हणजे नऊ वर्षाच्या मुलाची हत्या अतिशय निंदनीय प्रकार आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर या कुटुंबाला साडे आठ लाखाची मदत मिळणार असून रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाच्या वतीने शिवशरण कुटुंबाला दीड लाख रुपयांची मदत दिली आहे. रिपाई शिवशरण कुटुंबाच्या सदैव पाठीशी असेल. मारेकरी लवकरात लवकर न सापडल्यास रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल. तरी पोलीस प्रशासनाने याची वेळीच गंभीरता ओळखून मारेकऱ्यांना तात्काळ गजाआड करावे, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणारा प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे मंगळवेढा भागात जनआंदोलने होत आहेत. प्रतीकचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस येऊन २० दिवस उलटले तरी पोलिसांना मारेकरी शोधता येत नाहीत. यातच प्रतीकचा खून नरबळीच्या हेतूने झाल्याचा संशय बळावल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मात्र, अजूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतीक शिवशरणच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रतीकचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आठवले यांच्याकडे न्याय मागितला.
दरम्यान एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्याने आठवले हे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर चांगलेच संतापले होते. आता थेट मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी भेटणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
विशेष म्हणजे नऊ वर्षाच्या मुलाची हत्या अतिशय निंदनीय प्रकार आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर या कुटुंबाला साडे आठ लाखाची मदत मिळणार असून रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाच्या वतीने शिवशरण कुटुंबाला दीड लाख रुपयांची मदत दिली आहे. रिपाई शिवशरण कुटुंबाच्या सदैव पाठीशी असेल. मारेकरी लवकरात लवकर न सापडल्यास रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल. तरी पोलीस प्रशासनाने याची वेळीच गंभीरता ओळखून मारेकऱ्यांना तात्काळ गजाआड करावे, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणारा प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे मंगळवेढा भागात जनआंदोलने होत आहेत. प्रतीकचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस येऊन २० दिवस उलटले तरी पोलिसांना मारेकरी शोधता येत नाहीत. यातच प्रतीकचा खून नरबळीच्या हेतूने झाल्याचा संशय बळावल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मात्र, अजूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतीक शिवशरणच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रतीकचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आठवले यांच्याकडे न्याय मागितला.
दरम्यान एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्याने आठवले हे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर चांगलेच संतापले होते. आता थेट मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी भेटणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
विशेष म्हणजे नऊ वर्षाच्या मुलाची हत्या अतिशय निंदनीय प्रकार आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर या कुटुंबाला साडे आठ लाखाची मदत मिळणार असून रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाच्या वतीने शिवशरण कुटुंबाला दीड लाख रुपयांची मदत दिली आहे. रिपाई शिवशरण कुटुंबाच्या सदैव पाठीशी असेल. मारेकरी लवकरात लवकर न सापडल्यास रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल. तरी पोलीस प्रशासनाने याची वेळीच गंभीरता ओळखून मारेकऱ्यांना तात्काळ गजाआड करावे, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणारा प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे मंगळवेढा भागात जनआंदोलने होत आहेत. प्रतीकचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस येऊन २० दिवस उलटले तरी पोलिसांना मारेकरी शोधता येत नाहीत. यातच प्रतीकचा खून नरबळीच्या हेतूने झाल्याचा संशय बळावल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मात्र, अजूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतीक शिवशरणच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रतीकचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आठवले यांच्याकडे न्याय मागितला.
दरम्यान एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्याने आठवले हे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर चांगलेच संतापले होते. आता थेट मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी भेटणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
विशेष म्हणजे नऊ वर्षाच्या मुलाची हत्या अतिशय निंदनीय प्रकार आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर या कुटुंबाला साडे आठ लाखाची मदत मिळणार असून रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाच्या वतीने शिवशरण कुटुंबाला दीड लाख रुपयांची मदत दिली आहे. रिपाई शिवशरण कुटुंबाच्या सदैव पाठीशी असेल. मारेकरी लवकरात लवकर न सापडल्यास रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल. तरी पोलीस प्रशासनाने याची वेळीच गंभीरता ओळखून मारेकऱ्यांना तात्काळ गजाआड करावे, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.